वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अपघात वाढल्याचे वृत्त लोकमतने १६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ...
जगाचा पोशिंदा अशी ओळख असलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना कंटाळलेल्या शेतकऱ्याला आता शेतमाल कुठे विकावा, ...
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांवर कर्मचारी थांबतच नसल्याने त्या बेवारस झाल्या आहेत ...
पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या असलेल्या बापू कुटीवर विपरित परिणाम होतो. या पावसाच्या पाण्यापासून बचावाकरिता आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पावसाळ्यात शिंदुल्यांच्या फांद्या ...
उपविभागीय अधिकाऱ्यासह आर्वीच्या शासकीय कार्यालयाचा कारभार अतिरिक्त भारावर सुरू आहे. या कारणाने येथे येणाऱ्या नागरिकांची शासकीय कामाकरिता त्रेधा उडत आहे. ...
रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा जात आहे. रोहिणीत पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांना मृगसरींची प्रतीक्षा होती. मात्र मृगात पाहिजे तशा सरी कोसळल्या नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे ...