शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करू नये यासाठी आयटकच्यावतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आमदार डॉ. नामदेव उसेंडी ...
अत्यंत विपरीत परिस्थितीत दीनदुबळ्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने बाबा आमटे यांनी तालुक्यातील हेमलकसा येथे २३ डिसेंबर १९७३ मध्ये लोकबिरादरीची स्थापना केली. ...
अहेरी, एटापल्ली व भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यासाठी अहेरी येथे एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अहेरीपासून सिरोंचाचे ९६ किमी अंतर आहे. यामुळे तिनही तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ...
एकूण शेती उत्पादनाच्या ९० टक्केपेक्षा जास्त उत्पादन धान पिकाचे घेतल्या जाते. धान पिकाचा रोवणी खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन व किंमत वाढत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा ...
औरंगाबाद : शालेय शिक्षणात गुणवंतांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्याला कुणाच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज व्यक्त केले. ...
कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत ...
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावावर गौडबंगाल सुरू केले. त्यामुळे यंदाही या रस्त्यांची दैना कायम राहणार आहे. ...