आंजी-बोरखेडी धरणाचे काम कधीच पूर्ण झाले. मात्र याभागात आवागमनाकरिता रस्ता बनविण्याचा विसर पाटबंधारे विभागाला पडला आहे. गत २५ वर्षांपासून या भागात राहणारे ग्रामस्थ ...
भ्रष्टाचार, अपसंपत्तीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गत वर्षभरात तब्बल पाच वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे़ जनतेच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेत एसीबीने भ्रष्टाचाराविरूद्ध ...
जिल्हा पोलीस अधिक्षकांचे विशेष पथक व सेलू पोलिसांनी सामूहिकरीत्या जामणी नजीकच्या पारधी बेड्यावर पहाटे ४ वाजता धाड घातली. या कारवाईत १ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य जप्त करून केले ...
देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल तर आपल्याला गरज असलेली प्रत्येक वस्तू आपणच बनविली पाहिले. यातून आपण स्वयंपूर्ण तर होऊच पण कुणाकडे हात पसरवून आर्थिक गुलाम होण्याची गरज पडणार नाही. ...
दिवसंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. शिवाय त्यांच्यावर होणारा उपचार हा महागडा असल्याने तो ग्रामीण भागातील नागरिकांकरिता न परवडणारा आहे. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने ...
नामांकन परत घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी १६ जणांनी आपली उमेदवारी परत घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात ६९ उमेदवार एकमेकांपुढे उभे ठाकले आहेत. आर्वी मतदार संघात १५, देवळीत १९, ...
निवडणूक आयोग व मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जनतेत मतदानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून सालेकसा शहरात तहसीलदार तहसीलदार ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने उपसभापती चमनलाल बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांच्याशी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम यांच्या ...
विकास कार्यांना प्रत्येक गावात पोहोचवून आम्ही विकासाची एक नवीन राजनिती सुरू केली. त्यामुळे गावागावात उत्तम रस्ते, पाण्याचा पुरवठा, सिंचनाची सोय, नवीन वर्गखोल्या, शाळांच्या सुसज्ज ...