सत्ता परिवर्तनाने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. सत्ता परिवर्तन झाले. परंतु व्यवस्था बदलली का? व्यवस्था तशीच आहे. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात नवीन वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. विभागात गेल्या पंधरा दिवसांत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपविले आहे ...
रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...
सहा जणांच्या टोळीने तब्बल १६ गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम पूर्णत: बंद आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंअध्ययनाच्या भरवशावर तयारी करावी लागत आहे. ...