घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. ...
जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी निवासी राहून चांगली सेवा द्यावी, असे मत पालकमंत्री राजकुमार ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे. ...
एचआयव्ही-एड्स हा संसर्गजन्य किंवा आनुवंशिक आजार नाही. एचआयव्ही चार कारणांमुळे होत असून एड्स ही अंतिम अवस्था आहे. एचआयव्हीसह व्यक्ती सकारात्मक सामान्य जीवन जगू शकतो, ...
तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी ग्रामपंचायतची नवीन इमारत विनापरवानगी पाडण्यात आली. सरपंच व ग्रामसेवकाच्या या अनागोंदी कारभाराची तक्रार तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आली. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगर परिषदेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना रापेवाडातील जागा पसंत आली आहे. मात्र या जागेवर पाणलोट प्रकल्प आल्याने या जागेवर घनकचरा ...
सतत ३० वर्षांपासून चिरचाळबांध पहाडीवर क्रशर मशिनद्वारे गिट्टी फोडण्याचे काम सुरू आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा बॉम्बस्फोट करुन दगड काढले जातात. या स्फोटामुळे ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक ...