राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही. ...
‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. ...
संजय तिपाले , बीड निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचे केवळ गणित बिघडवले नाही तर जगण्याचाच प्रश्न निर्माण केला आहे. जिथे पिकेच धड आली नाही, तेथे गुणवत्ता येणार कशी? हा साधा प्रश्न आहे; ...