बालाजी आडसूळ , कळंब प्रतीवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा प्रश्न तालुक्यातील ९१ पैकी ६५ गावांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतो़ या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ...
भूम : पर्यावरण विभागाचा परवाना आवश्यक असतानाही त्याकडे कानाडोळा करणे खडी क्रशर चालकांना चांगलेच भोवले आहे. महसूल विभागाकडू गुरूवारी तालुक्यातील नऊ खडी क्रशर सील करण्यात आले आहेत. ...
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद तेर येथे १९५८ मध्ये चाफेकर यांनी उत्खनन केले. त्यानंतर पुरातत्व विभागाचे तत्कालिन संचालक डॉ. दीक्षित यांनी १९६८ साली आणि १९७५ साली डॉ. ...
लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेणापूर पंचायत समिती मार्फत २०१२-१३ मध्ये झालेल्या वेगवेगळ्या एकूण ३६ कामांवर संशय आल्याने ...