आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत चामोर्शी येथील स्व. राहुलभाऊ बोम्मावार ...
गेल्या ८ मे रोजी वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली. मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे अंतर फक्त २१ मिनिटांवर आले. ...
दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ...
हर्षल-नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांची त्रयी ही २०१५ या वर्षात अस्थिरता निर्माण करणार असून, येणारे वर्ष देशासाठी अस्थिरता व अशांततेचे राहणार आहे, असे भाकीत आंतरराष्ट्रीय ...
महालेखाकार (एजी) कार्यालय परिसरातील बांधकामाचे प्रकरण प्रदीर्घ गाजले. विविध शासकीय कार्यालयाच्या कारभाराची जो विभाग अंकेक्षण (आॅडिट) करतो. त्याच विभागाच्या इमारत बांधकामाच्या ...
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी पोलिसांनी गोरेगाव भागातून दोन आरोपींना अटक केली ...
औरंगाबाद : भूमी अभिलेखच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत आपला भाऊ पास व्हावा, यासाठी बोगस नावाचा वापर करून बोगस‘गिरी’ करणाऱ्या बीड पोलीस मुख्यालयातील लिपिकासह ...