बाळासाहेब जाधव , लातूर दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ ही बाब लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी ...
औरंगाबाद : जलयुक्त शेतशिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोनशे गावांची निवड करण्यात आली असून, आगामी वर्षात ही गावे टँकरमुक्त करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज सांगितले. ...
भयाला मूठमाती देण्याचा संकल्प’ मनाशी बाळगून ‘लोकमत’ प्रतिनिधींनी नव्या वर्षाचे स्वागत स्मशान मोहीम आयोजित करून केले. समाजाने नवे वर्ष भयमुक्त वातावरणात जगावे, ...
औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे. ...
वाळूज महानगर : वाळूज महानगरसह परिसराला दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे पिकांची नासाडी झाली असून, कापूस, गहू व कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ...