ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात आल्या आहे. या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातील कर्मचाऱ्यांचा ...
गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. ...
चालकाचे नियंत्रण गेल्याने बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात दिग्रस-दारव्हा मार्गावरील हरसूल फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ...
शहरासोबतच दहा नगरपरिषद क्षेत्रातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार यांना दिले आहेत. ...
राष्ट्रीयस्तरापर्यंत फुटबॉलचे मैदान गाजविणारा पोलीस खात्यातील उमदा खेळाडू आज नियतीपुढे हतबल झाला आहे. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा खेळाडू आता मृत्यूशी निकराची झुंज देत आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वनविभागांतर्गत करावयाच्या ८० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. ही कामे मिळविण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेच्या ...