औरंगाबाद : केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन दुष्काळाची धावती पाहणी केली. ...
औरंगाबाद : केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन दुष्काळाची धावती पाहणी केली. ...
खरिपात तिबार पेरणी केली, तरी उत्पन्न हाती आलं नाही. पावसाअभावी आता तर रब्बीही हातून गेला, दुसरीकडे गारपिटीने फळ, पिकांची वाट लावली. हे नुकसान कुठून भरून काढावं? शेतकऱ्यांना दिलासा ...
सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर प्रारंभी यू टर्न घेतला होता. जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही, ...
लोकमत नागपूर आवृत्तीच्या ४३ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांनी मंगळवारी लोकमत भवनाला शुभेच्छा भेट दिली. यात पर्यावरण मंत्री रामदास कदम, ...
राज्यातील मूक व कर्णबधिर अपंगावर होणारे अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना इतरांप्रमाणे समान संधी मिळावी, यासाठी विधानसभा व राज्यसभेत प्रतिनिधित्व द्या, या मुख्य मागणीला घेऊन ...
शेतकऱ्यांना ५ लक्ष सौर कृषिपंप देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजनेला सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वच प्रमुख उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...