शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दहावीची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. ...
पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग उर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
जिल्ह्यात सध्या पावसाचे विशेष आगमण झाले नसले तरी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली आहे. ...
आगामी १० वर्षांत औरंगाबाद-जालना या दोन्ही शहरांना एकत्रित आणून भाजपा सरकार ‘टिष्ट्वन सिटी’ करणार असून त्याचे नियोजन करण्यात येत ...
: हिंदूराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ देणे म्हणजे भारताच्या आणखी एका फाळणीला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे मत जेष्ठ ...
व्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा ...
कुटुंब नियोजन कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासन दरवर्षी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. ...
तालुक्यातील रेगुंठा नदी घाटातून प्रवाशांची वाहतूक करण्याचा कंत्राट भोई समाजाच्या नागरिकांना न देता इतर समाजातील ठेकेदाराला देण्यात आला आहे. ...
सध्या मोबाईलमध्ये थ्री- जी चालू आहे. आता एका कंपनीने फोर- जी चे काम सुरु केले आहे. ...
गोव्यातील भाजपा सरकारने शिक्षण क्षेत्रात भगवीकरण चालविल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. ...