चिंचवडमधील एका मातेने कष्टपूर्वक आपल्या मुलातील कमतरतेवर मात करून त्याच्यात विशेष नैपुण्य आणले आहे. अक्षर न जाणणारा पृथ्वी आता शास्त्रीय गायक बनला आहे. ...
पेटत्या होळीत नैवेद्याच्या नावावर पुरणाची पोळी टाकण्यापेक्षा ती भुकेने आग पेटलेल्या पोटात टाकणे बरे... असे म्हणत पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या महिलांनी गावात फिरून ... ...
संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते .... ...