गेल्या २४ महिन्यांपासून रखडलेल्या बँक कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, पेन्शन, अनुकंपा तत्वावर नोकरी आदी मागण्यासाठी विविध बँकाच्या कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे ग्राहकांची ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात ...
अत्यल्प कमिशनवर धान खरेदी केंद्र चालवून केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुका स्तरीय खरेदी-विक्री सहकारी संस्था अत्याधिक डबघाईस आल्या असून या पुर्वीच्या आघाडी सरकारने ...
सिहोरा परिसरातील सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी विस्तीर्ण चांदपूर जलाशयांच्या पाळीवर धरण बांधकाम मंजुर करण्याची मागणी परिसरातील सरपंच यांनी केली आहे. या आशयाचे पत्र ...
शिर्षक वाचून अचंबीत झालात ना. अचंबित होऊ नका. कारण जेव्हा जेव्हा काही ठरावीक बाबीची नितांत आवश्यकता असते तेव्हा त्याची पुर्तता व्हायला बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे खऱ्या ...
प्रेमात पडलेल्या प्रेमविराचे जग निराळेच असते. त्यांनी लग्न करतो म्हटले की अनेक समस्या येतात. जात, धर्म व नातलगाचा विरोध अशा भानगडीत अनेक प्रेमविवाह होतात. ...
हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून ...
वेतनवाढ, पेंशन, बँकांचे विलीनीकरण, आऊटसोर्सींग यासह अनेक प्रलंबित मुद्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला. ...