जिल्ह्यातील गावांच्या पाणीयोजनांचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले. ...
सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर असल्याने त्याची पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही ...