पथदर्शी प्रकल्प म्हणून इथेनॉलवर धावणारी ग्रीनबस शहरात चालविण्याचा महापालिकेसोबत करार करण्यात आला होता. परंतु मागील सहापैकी अडीच महिने ही बस शहराबाहेर होती. ...
सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी १ हजार कोटीची गरज आहे. परंतु महापालिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाला यासाठी ५० ते ६० कोटीचीच तरतूद केली जाते. ...
रोजंदारी कर्मचारी म्हणून झालेली सुरुवात, कुठलाही ‘गॉडफादर’ नसल्यामुळे काम व गुणवत्तेवरच दिलेला भर, टप्प्याटप्प्याला आलेला संघर्ष अन् प्रत्येकवेळी कष्टातून मिळविलेले यश ! ...
अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी विविध प्रश्नांवर देशभर फिरत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते व पदाधिकारी कमालीचे शांत आहेत . ...
खड्डेमुक्त व गुळगुळीत रस्ते उपलब्ध होणे हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अनुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. ...