ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डॉन बाहेर येताच साडेपाच-पावणेसहा फूट उंचीच्या १० ते १५ तरुणांनी ‘त्यांच्या’भोवती सुरक्षा कडे केले. गर्दी वाढतच होती. अवघे २५ फूट अंतर चालेपर्यंत रेटारेटी झाली. ...
मानखूर्दमध्ये राहाणाऱ्या अल्पवयीन तरूणीला सलमान खान(२४) या मुलाने पळवून नेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे आई-वडील पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. ...
‘गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधी गाय पाळली आहे का?’ असा सवाल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
‘गोवंश हत्याबंदी कायदा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कधी गाय पाळली आहे का?’ असा सवाल करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायद्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही. ...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेची रंगत वाढत चालली असताना त्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून लादल्या जाणाऱ्या सक्तीच्या ड्युटीमुळे के्रन चालक (टोइंग) रडकुंडीला आलेले आहेत. ...
नेपाळ येथे २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवार, ५ एप्रिलला जखमींवर उपचार करण्यासाठी औषधांचा साठा नेपाळला रवाना केला आहे. ...