तिरोडा तालुक्यापासून पूर्व दिशेला १२ कि.मी. अंतरावर खडकी-डोंगरगाव येथे नागपंचमीच्या दिवशी साक्षात पाच जिवंत नागराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ...
प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ ...
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम परिसरात एकापेक्षा एक सरस योगी, साधूंची आश्चर्यकारक साधनेची लीला बघावयास मिळत आहे. जमिनीत ११ फूट खड्डा करून त्यामध्ये किमान महिनाभर ...
मुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल्स कंपनीने ...