राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा म्हणून मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच बोरीवली आणि वांद्रे येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बोरीवली येथे गोविंदा पथकांना गुणांकनाद्वारे ...
रस्त्यांवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरे करण्यावर बंदी आणण्याचे सूतोवाच मुंबई उच्च न्यायालयाने केल्यानंतरही हे उत्सव वाजतगाजत सार्वजनिक स्वरुपात साजरे केले जाणारच ...
म्हाडाच्या धारावी येथील संक्रमण शिबिराला दलालांचा विळखा पडला आहे. या शिबिरातील सुमारे १८४ घरांवर दलालांनी ताबा मिळवला असतानाही त्याकडे म्हाडा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...
गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून ...
वाढती महागाई लक्षात घेता वर्षभराचा कालावधी लोटूनही केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ वर्धा लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. ...
रक्षाबंधनानिमित्त बहिणीला भेट म्हणून खासदार रामदास तडस यांच्यावतीने तालुक्यातील ५ हजार महिलांना २ लाख रुपयांच्या विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले. ...