विजय सरवदे, औरंगाबाद स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत जानेवारी महिन्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ...
पाच वर्षांपूर्वी लग्न होऊनही मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून आपल्याला सोडून देतील, या भीतीपोटी एका महिलेने गर्भवती असल्याचे नाट्य चक्क ९ महिने रंगवले. ...
वाळूज महानगर : वाहने जाळणाऱ्या माथेफिरूने शुक्रवारी पहाटे रांजणगाव शेणपुंजी येथील रावसाहेब बोऱ्हाडे यांची कार जाळून पोलिसांना पुन्हा आव्हान दिले आहे. ...
औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’, ...