कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय झाला असून, ३१ आॅक्टोबरला कामाला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ...
कायद्याद्वारे संरक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने मानसिक रोगग्रस्त व्यक्तींच्या हिताचे रक्षण कायद्याद्वारे करण्यात येते. ...
उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले. ...
उपनगरीय मार्गावर रखडलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यात मध्य रेल्वेकडून कोणताही पुढाकार घेण्यात येत नसल्याचा आरोप करत नाराजीचा सूर खासदारांसह प्रवासी संघटनांमधून उमटला आहे ...
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे ...