वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमधून २९ गावे वगळण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या राज्य सरकारने तीन आमदारांच्या निवेदनानंतर आपल्या भूमिकेवरून ‘यू-टर्न’ घेतला ...
स्वच्छ व पारदर्शी कारभाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशी दिलेल्या याकूब मेमनवर केलेल्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे ...
पोलिसांकडून अनोळखी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर, त्यांच्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार करून ते वेगवेगळ्या खड्ड्यात पुरणे गरजेचे असताना तब्बल १२ मृतदेह एकाच खड्ड्यात पुरल्याचा प्रताप ...
शिवसेनेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याने दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानातच साजरा केला जावा याकरिता सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला गतिमान करण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या स्वच्छता वार्तापत्र कार्यक्रमाने ...