मराठीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी जी शिवसेना लढली, त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अजूनही साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही, अशी खंत व्यक्त करत ...
शिक्षक होण्याची मनीषा बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘टीईटी’ (टीचर्स एन्ट्रान्स टेस्ट) अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले आहे. ...
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून स्रेहसंमेलनाचे दरवर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. ...
भूगोलशास्त्र हा विषय हा माणसाच्या जीवनात किती उपयुक्त व किती सार्वत्रिक आहे. त्यांची जपवणूक करुन त्याला न्याय दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. गणेश कापसे यांनी व्यक्त केले. ...