सितम सोनवणे , लातूर लातूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे़ पाण्याच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के उद्योगांवर संक्रात आली आहे़ ...
जालना : जिल्ह्यात सीड पार्कचे नियोजन करण्यात आले असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बियाणे उद्योजकांनी पुढे यावे, त्यांच्या संकल्पना शासनाला सादर कराव्यात, ...
व्यंकटेश वैष्णव , बीड फेब्रुवारी महिना सुरू होताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा जिल्हयात उपलब्ध असल्याने प्रशासनासमोर जनतेला पाणी पुरवायचे कसे असा ...
संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, तुटक्या खिडक्या, गळके छत, तडे गेलेल्या इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, पारगाव जोगेश्वरी (ता. आष्टी) येथील शाळा त्याला अपवाद ठरली आहे. ...
सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था पूर्णामाय अपंग व पुनर्वसन केंद्र इमारतीच्या उद्घाटनाला ५ फेब्रुवारी रोजी टोंगलापूर मासोद, कुरळपुर्णा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेच्या विरूध्द तीव्र संताप व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. ...
तळोदा : आदिवासी प्रकल्प कार्यालयातील शिष्यवृत्ती घोटाळ्यातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांना बुधवारी तळोदा न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ...
यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने जंगलात हिरवळ फारच कमी आहे. तर दुसरीकडे फेब्रवारीपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने जंगलात वनवा लागण्याची दाट शक्यता आहे. ...