दुष्काळ हा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करून दुष्काळाचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल माजी कसोटीपटू ...
चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवल्याने रुपयाच्या विनिमय दरात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी सांगितले ...
संपूर्ण व्यवहार ठप्प झालेल्या भूविकास बँकेचे १७० शेतकऱ्यांनी एक कोटी २२ लाख १२ हजार इतकी रक्कम भरली असून ४९४ शेतकऱ्यांनी ३ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये भरल्यास ...
एक दिवसाच्या अल्पशा वाढीनंतर गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरून २४,७८५.४२ अंकांवर बंद झाला ...
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन कैलाशनगर येथील एका भाडेकरूवरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने ... ...