भारतासमोर अनेक देशांनी अडचणीही निर्माण केल्या. त्या दूर करण्यात बराच काळ गेला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण यंत्रणेमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ...
कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या माझ्यासारख्या तरुणासाठी आकाशी झेप घेतलेले विमान पाहणे हा अक्षरश: मान उंचावणारा विषय होता. ...पण पुढे याच महाराजावर मान खाली घालण्याची वेळ आलेलीही मी अनुभवली ...
पशुहत्या होण्याचे प्रकार ठिकठिकाणी नेहमीच होत असतात. बिहारमध्ये २५० नीलगायी मारल्याचे प्रकरण तर अगदी ताजे आहे. मात्र त्यावरून ‘उपद्रवी’ जनावरांना मारणे योग्य की अयोग्य, अशा चर्चेला पुन्हा एकदा जोरदार रंग चढला आहे. ...
शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव न मिळणं हे सगळीकडेच. शेतकऱ्यांनी कितीही आवाज उठवला, कोणीही कितीही कणव दाखवली तरी त्यात काहीच फरक पडत नाही ही वस्तुस्थिती ...
घाम आपण गाळायचा, कसायचं आपण आणि मलिदा दुसऱ्यानं खायचा! - का म्हणून? नगर जिल्ह्यातील निघोजचे शेतकरी एकत्र आले आणि १७ वर्षांपूर्वी आपली स्वत:ची संस्था निर्माण करत बाजार समित्यांपासून त्यांनी मुक्ती मिळवली. ...
शिस्त, व्यवस्थितपणा, टापटीप.. स्वत:चेच नियम आड येतात. ‘सोय’ गैरसोय होऊ लागली आहे. आपल्याच शहरात हॉटेलमध्ये जाऊन राहायचा प्लॅन आकार घेतो आहे. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. प्रेमाचे तेच ते माणूस नको असते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. चुलीवरचे ...