आंध्र प्रदेशच्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावे माकडाच्या धुमाकुळाने त्रासली होती. ...
ज्या काही वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल ब्रिटनने भारताची जाहीर माफी मागून पापाचे प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केले ...
कर्नाटकच्या राजधानीत पत्नीच्या प्रियकराची पतीने हत्या केली आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भावाच्या गॅस एजन्सीवर छापा घालण्यात आल्याने खळबळ उडाली ...
संपूर्ण देशात पोलीस दलासाठी २२.६३ लाख जागांना मंजुरी असून त्यापैकी पाच लाख जागा रिक्त आहेत. ...
देशात जिल्हा न्यायालयांत २.८ कोटी खटले प्रलंबित असून या न्यायालयांत पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. ...
नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून, देशातील ९० टक्के जनतेला कंगाल केले ...
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचा हात होता, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केला ...
मुंबईत रविवारी पहाटे उत्साहात पार पडलेल्या मॅरेथॉनमध्ये तब्बल ४२ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. ...
अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. ...