मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृ ...
नाशिक , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायण चुंबळे यांनी नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवनात भव्य रांगोळी साकारुन ... ...
लग्नाच्या वरातीमुळे अनेकदा रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी आपण पाहिली असेल. पण याच वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...
गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे. ...
लंडनचे महापौर सादिक खान हे सध्या भारत दौ-यावर आहेत. अमृतसर येथे जाऊन त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ब्रिटिशांनी जालियनवाला बाग हत्याकांडासाठी मागी मागावी असं ते म्हणाले. ...
बांगलादेश आणि म्यानमारमधील रोहिंग्याना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी एक नेटवर्क सक्रिय आहे. गुवाहाटी आणि कोलकातामधील दलाल रोहिंग्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत. इतकंच नाही तर रोहिंग्याकडे भारतीय नागरिकत्व असावं यासाठी त्यांना बनावट का ...