लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Musharraf declares Musharraf absconding in Benazir Bhutto murder case, two police officers imprisoned for 17 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित, दोन पोलीस अधिकाऱ्यांना 17 वर्षांचा तुरुंगवास

 पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. ...

पिंपरीतील पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटावर एकाचा बुडून मृत्यू - Marathi News | One drowned on immersion in Pimple Gurav of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील पिंपळे गुरव येथील विसर्जन घाटावर एकाचा बुडून मृत्यू

पिंपरी, दि. 31 - पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या ...

मीरा-भाईंदरमध्ये ईको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना, देखाव्यात सामाजिक संदेशावर भर - Marathi News | The eco-friendly bappar installation in Meera-Bhayander, the social message in the scene | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदरमध्ये ईको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना, देखाव्यात सामाजिक संदेशावर भर

भाईंदर पूर्वेच्या नर्मदा नगरमधील श्रद्धा-सबुरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा युरोपमधील साडेसहाशे वर्षापूर्वी एका झाडातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती एका वृक्षातून प्रगट झाल्याची माहिती असून त्याची प्रतिकृती मातीद्वारे सा ...

भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार -  राधाकृष्ण विखे पाटील  - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil responsible for the state government and Mumbai Municipal Corporation for the incident of Bhendi Bazar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार -  राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.  ...

तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता - Marathi News | Ishrat Jahan's two children missing from triple divorce case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विरोधात लढणा-या इशरत जहाँ यांची दोन मुलं बेपत्ता

तिहेरी तलाक विरोधात न्यायालयात धाव घेणा-या याचिकाकर्त्या इशरत जहाँ यांनी आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.  ...

अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील 40 लाईफ गार्ड्सचा रायगड पोलीस दलाकडून गौरव - Marathi News | Gaurav from Raigad police station of 40 life guards of Alibaug Beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील 40 लाईफ गार्ड्सचा रायगड पोलीस दलाकडून गौरव

अलिबाग समुद्र किनारी जीवरक्षक (लाईफगार्ड) म्हणून वर्षभर कार्यरत 40 तरुणांच्या सेवेची विशेष दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या हेतून रायगड पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रशिस् ...

मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता, मधुरभाव वृद्धाश्रम एक उत्कृष्ट व्यवस्थापन - नीलम गोऱ्हे - Marathi News | Necessity to modernize Matoshree old age homes, an excellent management of honeycomb old age - Neelam cattle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता, मधुरभाव वृद्धाश्रम एक उत्कृष्ट व्यवस्थापन - नीलम गोऱ्हे

‘समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात मधुरभाव वृद्धाश्रम करीत असलेले कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे,  असे प्रतिपादन आ ...

मेळघाटात २२ वर्षांत ११, ४३६ बालमृत्यू,  आदिवासी ‘मतदार’ नाहीत का?, खोज संघटनेनं पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवली व्यथा - Marathi News | 11, 436 infant deaths in tribal tribal areas, 22 years in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात २२ वर्षांत ११, ४३६ बालमृत्यू,  आदिवासी ‘मतदार’ नाहीत का?, खोज संघटनेनं पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवली व्यथा

आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे. ...

तूर खरेदी होत नसल्याने वाशिममधील शेतकरी आक्रमक   - Marathi News |  Because of the purchase of tur, the aggressive farmer in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर खरेदी होत नसल्याने वाशिममधील शेतकरी आक्रमक  

शासनाच्या खरेदीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शेतक-यांची तूर खरेदी न करण्यात आल्याने वाशिममधील शेतकरी आक्रमक झाल्याचे मालेगाव बाजार समितीमध्ये दिसून आले. ...