नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील 11 जणांची सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजे असताना झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते ...
समुद्राला शुक्रवार, शनिवार दोन दिवस मोठी भरती होती. या काळात समुद्रकिनारी उसळलेल्या लाटांमुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेला कचरा लाटांद्वारे पुन्हा किनारी फेकला गेला. ...
वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. ...
राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला. ...
पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहता मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकनंतर आता थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. ...