पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. ...
येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला. ...
राज्यातील विविध विभागांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष असून, नागरिकांची तक्रार दाखल होताच तातडीने त्याची पडताळणी करून एसीबीचे अधिकारी सापळा रचत आहेत. ...
नवी दिल्ली : भारत हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे. सर्वधर्म समभाव हा जरी मुल्यशिक्षणाचा भाग असला तरीही आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रासह विविध राज्यांत सुरु असलेली आंदोलने पाहता भारत अद्याप जातीय जोखडातून सुटलेला नाही. आता मोदी सरकार 2019 मधील ...
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकलच्या डब्यांचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या ... ...