‘दिवाळी सण मोठा; नाही आनंदाला तोटा...’ या उक्तीप्रमाणे दिवाळी सण आनंदाची उधळण करत येतो. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कालवाबाधितांची दिवाळी यंदा ‘दीन’वाणी ठरली. ...
कपडे, खानपानाच्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक वस्तूच नव्हे, तर दिवाळीत बच्चे कंपनीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फटाक्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
गाणं हे एक संवादाचे माध्यम आहे. सूर, ताल, लय यांच्या माध्यमातून गायकाला श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते. ...
भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भातशेती यंदा पावसाअभावी वाया गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून भातशेतीला बदलत्या निसर्गचक्राचा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
माणसाला कितीही मिळाले तरी ते कमीच पडते असे म्हणतात. जि. प. शिक्षकांच्या बाबतीत ते एकदम खरे ठरतात. दिवाळीसाठी १३ दिवसांची घसघशीत सुटी मिळाल्यावरही गुरुजी नाखूशच आहेत. ...
सिद्राममळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्याच्यामधील मोकळ्या जागेत डोक्यात दगड घालून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या खुनाचे गूढ उकलण्यास गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. ...
माळेगाव कारखान्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकीय नाते विळ्या-भोपळ्याचे असल्याचे सर्वश्रुत आहे. शनिवारी (दि. ३) गळीत हंगामाच्या वेळी पार पडलेल्या सभेत गुरु-शिष्याची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी कारखान्याला राष्ट्रव ...
माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे यांचा मुलगा मानराज (वय २४ ) यान घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली. ...
केंद्रातील सरकारला व त्याच्या नियंत्रणांतील संस्थांना आदेश देण्याचा आम्हाला परात्पर अधिकार आहे अशी संघाची धारणा असेल तर ती सरळसरळ चुकीचीच नाही तर सरकार व जनता यांच्यात नको तसा गोंधळी गैरसमज पसरविणारी आहे. ...