भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा निर्णय २२ अथवा २३ मार्च रोजी दिल्लीत होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ...
जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आता तीन मतदारसंघ झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार महिलांना लढण्याची संधी मिळाली होती. परंतु त्या पराभूत झाल्या. ...
गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्यावतीने स्वागतयात्रा काढली जाते. याच स्वागतयात्रेचाच भाग म्हणून शहरांतील विविध ठिकाणी उपयात्राही काढल्या जातात. ...
लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. ...
भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. ...