बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील मोहन तुलसी विहार संकुलात एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेसोबत कुटुंबातील आणखी तिघांना याची लागण झाली आहे. ...
कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...
पश्चिमेतील राजूनगर परिसरात उद्यानाच्या आरक्षित जागेवर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रकल्पाला परिसरातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. ...
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात आजही ‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम ठेवली आहे. ग्रामीण खेडया-पाडयात, शिळ, आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, ओंदे, दादडे या भागात आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्याची पंरपरा आहे. ...
पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. ...
सफाळ्याच्या तांदुळवाडी किल्ल्यावर भरकटलेल्या मुंबई-ठाणे येथील २१ पर्यटकांची सफाळे पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुखरूप सुटका करीत त्यांना रेल्वेने घरी पाठविण्यात आले आहे. ...
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हरित वसई साठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर ते अनधिकृत असल्याची नोटीस पालिकेने पाठवुन हरीत वसई चे आंदोलन दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. ...
दोन्ही पायाने अपंग असलेले जेष्ठ नागरिक यांच्या नालासोपारा शहरातील बँकेच्या खात्यातून पैसे लंपास झाल्याची घटना घडली असून ते न्यायासाठी व पैशासाठी तब्बल ८ महिन्यापासून बँकेत आणि तुळींज पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. ...