भारताच्या अर्जुन आझाद आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी रचली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ...
चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. ...
शमीला 2 सप्टेंबरला न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावेळी त्याला 15 दिवसांमध्ये सरेंडर व्हायला सांगितले होते. त्यामुळे शमीला 17 सप्टेंबरपर्यंत न्यायालयापुढे हजर राहावे लागणार आहे. ...
उभय देशांनी द्विपक्षीय संबंधांना नवनवे आयाम दिल्यास भविष्यात भारत-रशिया संबंध एका वेगळ्याच उंचीवर पोहचलेले दिसू शकतात. ...
ही मंडळी वातकुक्कुटापेक्षाही हुशार म्हणावी. ज्यांनी रातोरात आपली दुकाने बदलली आणि तेवढ्याच हुशारीने नव्या धंद्यात जम बसवला याचे. ...
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...
हा धक्का एवढा मोठा होता की, ज्यानंतर रुट थेट जमिनीवर कोसळला. ...
गोव्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
तिचा खून करण्याचे उद्देशाने तिच्या डोक्यात, कानाच्यावर व उजव्या डोळ्यावर दगडाने गंभीर मारहाण केली. ...