देव, देश आणि धर्म वाचवायचा असेल तर सेना-भाजपची सत्ता केंद्र व राज्यात यायला हवी, असे सांगत मुंबईतील बॉम्बस्फोटाची मालिका अतिरेकी हल्ल्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार केवळ चर्चेवर चर्चा करीत बसले. ...
सलग ३० वर्षे खासदार आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकही मोठे लोकोपयोगी काम केलेले नाही, ...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे, त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. ...