कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. ‘काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका’ या निमित्ताने पुसून काढायचा आहे, अशी भावना कोरेगाव भीमातील गावकऱ्यांची आहे. ...
केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले. ...
सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो ...
भीमसेन जोशी धारवाडजवळचे. त्यांचे नाव मराठी भाषेतून रुळलेल्या शब्दातून आलेले आहे. धारवाडचे विद्यमान भाजपाचे खासदार प्रल्हाद जोशी मराठी नाव घेऊनच वावरत आहेत. ...
पाच राज्य विधानसभांच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतक-यांची कर्जे माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत बहुमत मिळवून सत्ता स्थापन होताच लगेच कर्जमाफी करून या आश्वासनाची पूर्तताही ...
मध्ययुगीन कालखंडातील सर्वच प्रांतांतील संतांनी स्वत:मधील ‘अहंकाराचा’ जाणीवपूर्वक त्याग केला, म्हणूनच ते आपल्या कालखंडात का असेना समाजाच्या मानगुटीवरील अहंकाराचे भूत उतरवू शकले. ...
या वर्षीच्या ग्राहक दिनाच्या आसपास केंद्र शासनाने देशातील ग्राहकांना नव्या ग्राहक संरक्षण कायद्याची भेट दिली आहे. सततच्या गोंधळामुळे संसदेत फारसे कामकाज होत नाही, तरीही चार दिवसांपूर्वी लोकसभेने नवा ग्राहक कायदा मंजूर केला. ...