मुंबई- नागपुर या समृध्दी महामार्गाच्या कामाला आता गती आली आहे. या दोन मोठी शहरे जोडण्याच्या या योजनेसाठी भूखंड अधिग्रहणाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. ...
पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातही तीनहातनाका परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास मेट्रो-४ च्या कामासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याची बाब समोर आली. ...
एकीकडे ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्त वसुली केली आहे. मात्र, दुसरीकडे शहर विकास विभाग वसुलीत मागे पडल्याचे समोर आले आहे. ...