दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते. ...
युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत. ...
कार्यक्रमात एका हिंदी कवयित्रीने कवितेमध्ये शहीद पत्नी आणि मुलाबाबत केलेल्या वर्णनावरून नातलग संतप्त झाले. त्यांनी ही कविता ताबडतोब थांबवण्यास सांगितले. ...
रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील दोन वर्षांत पनवेल तालुक्यातील रिक्षाची संख्या १३८२१ इतकी झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्याने वाहतूक समस्येसह रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. ...
ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३० व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास २२ हजार स्पर्धक सज्ज झाले आहेत. यंदा ते स्मार्ट सिटी मॅरेथॉन या घोषवाक्याखाली धावणार आहेत. ...
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. आधीच पूर आलेल्या नद्यांना महापूर आला! पण या त्रिस्तरीय आपत्तीला मानवी चुकाही जबाबदार आहेत. ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर शहरे बुडतील, शेती नष्ट होईल आणि कृष्ण ...