ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे आपले वर्चस्व कायम राखले आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचार काळात ठिकठिकाणी काढलेल्या रॅली तसेच वैयक्तिक गाठीभेटी यासह कल्याण पूर्वेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
विकासकामे केलेली आहेत, त्यांची पोचपावती मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासाला कोणत्याही स्वरूपाचा तडा न जाऊ देता, विकासकामे करणार आहे. ...
ठाणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. ठाण्यातील प्रचारात प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेऐवजी ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा दिली होती. नेमक्या त्या घोषणेमुळे मोदीलाटेचा मोठा लाभ शिवसेनेचे राजन विचारे यांना झाला आहे. ...
काही महिन्यांपूर्वी शिरोळ भागात साई पालखी संस्थानने मारलेल्या बोअरवेलला हापसा न मारता २४ तास पाणी येत होते. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती. ...
वांगणीत स्टेशनच्या शेजारी असलेल्या सायडिंग यार्डातून प्रवास करू देण्याची प्रमुख मागणी वांगणीतील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे मुख्यालयात जाऊन रेल्वेच्या वरिष्ठ अध ...
लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील निकाल अगदीच अनपेक्षित नसला तरी, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विरोधकांना सावधानतेचा इशारा देणाराच आहे. विशेषत: ... ...
मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे. ...