सध्या अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने जागोजागी पाय पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, हे सर्व सर्वसामान्य माणसासाठी आहे, गुन्हेगारांना कसलीही पास लागत नाही किंवा पुरावाही द्यावा लागत नाही. ...
माहेश्वरी यांनी सांगितले की, कंपनी मोठा डेटा स्थानिक पातळीवर साठवून ठेवत आहे. त्यासाठी कंपनीने तीन डेटा केंद्रे उभारली आहेत. आता त्यांचा विस्तार केला जात आहे. आम्ही हे कोविड-१९ च्या काळात केले आहे, हे विशेष. ...