ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. ...
विजयश्री प्राप्त करूनही सत्तासंघर्षाच्या वादात नेमकाच आमदारपदाचा शपथविधी महिनाभरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे जनताजनार्दनानं निवडलं... ...
केडीएमसीच्या लेखापरीक्षणानुसार २००२ पासून २०१६ पर्यंत सात हजार ६०४ आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत. या लेखा आक्षेपांची पूर्तता संबंधित खात्यांनी न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ...
घरगुती नोकर, भाडेकरू, सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याला घरमालकांकडून तिलांजली देण्यात येत आहे. ...
‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले. ...