ते आपल्या जागेवरून उठले आणि माझ्या बाजूला येऊन बसले... ...
काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे.. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले नरेंद्र मोदी मात्र जाती धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही ...
भारतात प्रत्येक प्रांतानुसार माणसाच्या त्वचेचा रंग, पोत, नाकाची ठेवण, केस सगळेच बदलते. ...
शहरात निर्माण होणारे मैलापाणी मुळा-मुठा नदीत सोडले जात असल्याने या नद्यांना गटारांचे स्वरूप आले आहे. ...
छोट्या छोट्या गुंतवणुकीसाठी लोकांचा पोस्टावर जास्त विश्वास आहे. ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. ...
प्रेम करणं खूप सोपं असतं पण त्या नात्याला टिकवणं सुद्धा तितकचं महत्वाचं असतं. ...
'जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करून 5 ते 6 महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्याठिकाणी इंटरनेट सेवा चालू करण्यात आली नाही.' ...
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक हंगाम व त्या हंगामामध्ये येणाऱ्या खाद्यपदार्थ यांची संगड घालून सण साजरे केले जातात. ...