नारळपाणी आपण आजारी माणसाला हमकास देतो कारण याचे आरोग्यासाठी चांगलं असतं. रक्तदाब नियमित करतं. संशोधनानुसार, नारळपाण्यामुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते, उच्च रक्तदाब पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सम ...
India vs Australia : कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. ...
Bank of Baroda Recruitment 2020-21: एलआयसी, BECIL एम्स नंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांवर अर्ज मागविलेले आहेत. ...
तुम्हाला पण सकाळी चहा आणि चपाती खायची सवय आहे का? पटकन मुळात काय तर shortcut मध्ये बनेल असा नाश्ता म्हणजे चपाती आणि चहा. आजकाल सारेच जण घाईत असतात अशावेळी सकाळी उठून नाश्ता करणं अनेकांना जमत नाही. तर काही जण घाई घाईत बाहेर पडताना रेडी टू इटचे काही पद ...