देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा करताना मुकेश अंबानी यांनी हे मत व्यक्त केले आहे. ...
सर्वांना थोडाबहूत लाभ मिळत असला तरी काही जणांना जादा लाभ मिळू नये, यासाठी मोठ्या उद्योग समूहांची साठवणूक कायद्याच्या कक्षेत आणावी, अशी आग्रही मागणी किसान संघाचे राष्ट्रीय महामंत्री ब्रदीनारायण चौधरी यांनी केली. ...
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले. ...