नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे. ...
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं ...
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक पुरस्कार मिळाला... तसं पुरस्कार मिळणं ही गोष्ट अभिमानास्पद असते. पण या पुरस्कारामुळे मुंबईत दोन गट पडलेत.. आणि यावरुन वाद सुरु झालाय. शाकाहारपूरक शहर म्हणून मुंबईला पुरस्कार मिळाला आणि यावरुन मांसाहारप्र ...
सावधान, लवकरच कोरोनाचा उद्रेक? जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं घटतेय. भारतात तिसरी लाट येणार नाही, असं वातावरण तयार झालंय. पण त्याचदरम्यान आता भारताला तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. याचं कारण म्हणजे रशिया, जर्मनी, ब्रिटन, ...
1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं.. असं वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं... आणि देशभर संतापाची लाट उसळली.. याच लाटेत आता एक चक्रावणारी बातमी समोर येतेय... रुग्णाल ...
'Aryan Khan' अटकेनंतर NCB मुंबईचे झोनल डायरेक्टर SAMEER WANKHEDE चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर Nawab Malikच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड हो ...