त्रिपुरामधील भाजपचे सरकार आपल्या विरोधकांना त्रास देत आहे, निवडणूक काळात विरोधी पक्षांना प्रचारही करायला देत असून, नेत्यांना काही कारण नसताना अटक केली जात आहे, ही बाबही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. ...
सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं. ...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्याबाबत विचारता स्वामी आपल्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले... ...
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ आणि ॲस्ट्राझेनका या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओट यांनी या चुकीच्या शक्यतेकडे बोट दाखविले असल्याचा उल्लेख केला आहे. या कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीची निर्मिती भ ...
ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली. ...
गुजरातमध्ये कोविडमुळे आपले जीवलग गमावलेल्या कुटुंबांनी सरकारकडून आम्हाला वेळेवर मदत मिळाली नाही, असा आरोप केलेला व्हिडीओ राहुल गांधी यांनी शेअर केला. ...
प्राप्त माहितीनुसार, सुरजागडवरून लोहदगड घेऊन ट्रक (क्रमांक ओडी 09, एच 0056) येत असताना गडचिरोलीवरून आलापल्लीकडे एक नवदाम्पत्य कारने (क्रमांक एमएच 33, व्ही 6018) जात होते ...