खामगाव तालुक्यात असलेल्या पारखेड गावातील स्मशानभूमीत हा प्रकार झाल्याचे महिलांना दिसून आले. अज्ञातांनी ही अघोरी पूजा केल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून तब्बल ७५ मोर तिरंगी पिसाऱ्याच्या नृत्याविष्कारातून साकारण्याचा संकल्प केला आहे. ...
ठाण्यातील महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रितेश पांचाळ आणि मोहन पाटील यांनी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीच्या (एसएमजीसी) वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनाकल इमारतीमध्ये कायार्लय थाटले हाेते. ...
India Independence Day: भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ७५ वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. ज्यामधील काही निर्णयांचा देशाच्या जडणघडणीमध्ये मैलाचा दगड ठरले. काही निर्णयांनी देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वाटचा ...