जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबीक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी घेण्यात आली. ...
Mumbai: मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सध्या ९६ टक्क्यांवर असला तरी मुंबईच्या अनेक भागांत पाण्याच्या कमी दाबामुळे आणि जलवाहिन्यांअभावी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ...
हिवरा आश्रम येथील रहिवाशी नसीर शहा वजीर शहा हे बसथांब्यावर दूचाकीने येत असताना चिखलीकडून येणाऱ्या भरधाव कार क्र.एम एच ३० एए २१६६ ने नसीर शहा यांना जबर धडक दिली. ...