कोल्हापूर : दत्त जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात ही घटना घडली. विषबाधित रुग्णांना ... ...
कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
BJP Mangal Prabhat Lodha News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य समजतात, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
आर्थिक संकटातील बँकांनी थिरुनेल्ली मंदिराचे मुदत ठेव परत देण्यास नकार दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; फक्त धार्मिक कार्यांसाठीच पैशाचा वापर करण्याचे स्पष्टीकरण. ...