लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४ - Marathi News | Three junior clerks arrested in Nagpur school ID scam, total number of arrested accused reaches 24 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन कनिष्ठ लिपिकांना अटक, अटकेतील एकूण आरोपींची संख्या झाली २४

ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. ...

₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ - Marathi News | ₹1000000000000000 Swaha Crypto market crashes in 6 weeks Bitcoin falls 27 Percent Time to shake heads on investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ

या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरिअम (Ethereum) सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत...! ...

भारतात नव्या स्मार्टफोन कंपनीची एन्ट्री! ₹२२००० रुपयांना Wobble One लाँच, कुठली आहे कंपनी... - Marathi News | New smartphone company enters India! Wobble One launched for Rs 22,000, which company is it... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात नव्या स्मार्टफोन कंपनीची एन्ट्री! ₹२२००० रुपयांना Wobble One लाँच, कुठली आहे कंपनी...

भारतीय बाजारात स्मार्टफोन कंपन्यांची भरमार असताना आता नव्या कंपनीची एन्ट्री झाली आहे. या कंपनीने थेट मिडरेंज सेगमेंटमध्ये हात घातला ... ...

दुचाकीवरील ताबा सुटल्याने कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना - Marathi News | Youth dies after losing control of bike, hits container; Incident on Ghodbunder Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकीवरील ताबा सुटल्याने कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; घोडबंदर रोडवरील घटना

घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील डिमार्टसमोर बुधवारी सायंकाळी मनोज हा घोडबंदरकडून ठाण्याकडे येत होता. दरम्यान एका कंटेनरला ओव्हरटेक करीत असतांना त्याच्या स्कूटरला दुसऱ्या कंटेनरचा धक्का लागला. ...

थंडीत कोमट पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं? वेट लॉससाठी जेवल्यानंतर गरम पाणी प्यावं का? - Marathi News | What Will Happen If You Drink Hot Water After Eating Hot Water Benefits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत कोमट पाणी प्यायल्यानं वजन कमी होतं? वेट लॉससाठी जेवल्यानंतर गरम पाणी प्यावं का?

जेवणाच्या सुमारे अर्धा तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानं भूक कमी होते ज्यामुळे जेवणात कमी कॅलरीज घेतल्या जातात. ...

माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Tension in Malegaon! attacks on Sharad Pawar's NCP's leader Nitin Taware, Crime news politics pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 

माळेगांवात राजकीय हाडवैरी असणारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि भाजप एकत्र आल्याने राज्यात चर्चेची ठरली आहे. ...

ब्रह्मपुरीतील रामदेव बाबा साॅल्व्हेंट्स कंपनीला स्फोटानंतर भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out at Ramdev Baba Solvents Company in Brahmapuri after explosion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीतील रामदेव बाबा साॅल्व्हेंट्स कंपनीला स्फोटानंतर भीषण आग

डिस्टिलेशन प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी : जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती ...

KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... - Marathi News | KTM Duke Global Recall, KTM 390 Duke Fuel Cap KTM bikes fire risk; Duke models recalled... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...

KTM ने 125, 250, 390, 990 Duke साठी ग्लोबल रिकॉल जारी केला. इंधन टाकीचे सील सदोष असल्याने इंधन गळतीचा धोका. ग्राहक त्वरित डिलरशीपशी संपर्क साधा. ...

Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक! - Marathi News | Travel: 'Mini India' is located thousands of miles away from India; Beautiful to look at, best to travel around and has an interesting history too! | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!

१८७४ मध्ये, ब्रिटनने या देशाचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीय मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले. ...